भारत सरकारच्या रेल्वे विभागामध्ये विविध पदांची भरती होणार असून त्याच्यात तपशील खालील प्रमाणे आहे
फॉर्म भरण्याची सुरुवात 30 ऑगस्ट 2025
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025...
तरी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांनी वेळेत अर्ज भरावा धन्यवाद..
भारत सरकारच्या रेल्वे विभागामध्ये विविध पदांची भरती होणार असून त्याच्यात तपशील खालील प्रमाणे आहे
फॉर्म भरण्याची सुरुवात 30 ऑगस्ट 2025
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025...
तरी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांनी वेळेत अर्ज भरावा धन्यवाद..
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळात केला समावेश...
युनेस्को'ने जागतिक वारसास्थळात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा संकल्पने खाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा गडचा समावेश झाला आहे.
साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश केला आहे .
विमानतळावर नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. कडून 1,446 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांचा समावेश आहे.
इच्छुक उमेदवारांना 21 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करावा लागेल. (Airport Jobs 2025)
ग्राउंड स्टाफ - 1,017 पदे
लोडर - 429 पदे
एकूण - 1,446 पदे
शैक्षणिक पात्रता काय आहे? :
ग्राउंड स्टाफ - किमान 12वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)
लोडर - किमान 10वी पास (मान्यताप्राप्त मंडळातून)
ग्राउंड स्टाफ - 18 ते 30 वर्षे
लोडर - 20 ते 40 वर्षे
निवड प्रक्रिया कशी असेल? :
निवड पूर्णपणे लेखी परीक्षेवर आधारित असेल.
परीक्षा स्वरूप:
100 बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
विषय - सामान्य ज्ञान, गणितीय क्षमता, तर्कशक्ती, इंग्रजी, विमानचालन
- नकारात्मक गुण नाहीत
ग्राउंड स्टाफ - ₹25,000 ते ₹35,000 दरमहा
लोडर - ₹15,000 ते ₹25,000 दरमहा
अर्ज प्रक्रिया कशी कराल? :
अधिकृत वेबसाईटवर जा:
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत
ग्राउंड स्टाफ: ₹350
लोडर: ₹250
अर्ज अंतिम सबमिट करावा
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 21 सप्टेंबर 2025
भारतातील कटक मंडळे (Cantonment Boards) ही संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) अंतर्गत येणारी प्रशासकीय संस्था आहेत. ही मंडळे कटक क्षेत्रांमध्ये (Cantonment areas) राहणाऱ्या नागरी लोकांसाठी नागरी प्रशासन (municipal administration) चालवतात.
मुख्य वैशिष्ट्ये:
* स्थापना: ही मंडळे कटक कायदा, २००६ (Cantonments Act, 2006) अंतर्गत स्थापन केली जातात.
* प्रशासन: ही मंडळे संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येतात.
* कार्य: पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण, स्वच्छता, रस्ते, पूल, बाजारपेठांची देखभाल, रोग प्रतिबंधक उपाययोजना इत्यादी नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी त्यांची असते.
* संरचना: प्रत्येक कटक मंडळामध्ये निवडून आलेले प्रतिनिधी तसेच पदसिद्ध (ex-officio) आणि नामनिर्देशित (nominated) सदस्य असतात. स्टेशन कमांडर (Station Commander) हा मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि भारतीय संरक्षण भू-संपदा सेवा (Indian Defence Estates Service - IDES) अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) असतो, जो मंडळाचा सदस्य-सचिव म्हणूनही काम करतो.
* वर्गीकरण: कटक मंडळांचे त्यांच्या लोकसंख्येनुसार चार श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते.
* कटक (Cantonment) आणि लष्करी स्थानक (Military Station) यातील फरक: कटक म्हणजे असे क्षेत्र जिथे लष्करी आणि नागरी लोकसंख्या दोन्ही असते, तर लष्करी स्थानक हे पूर्णपणे लष्करी कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या आस्थापनांसाठी असते.
भारतात एकूण ६१ कटक मंडळे आहेत, जी २० राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत.
भारतातील काही प्रमुख कटक मंडळे (राज्यांनुसार) खालीलप्रमाणे आहेत:
* महाराष्ट्र: अहमदनगर, औरंगाबाद, देहूरोड, देवळाली, कामठी, खडकी, पुणे.
* उत्तर प्रदेश: आग्रा, अलाहाबाद, अयोध्या, बरेली, कानपूर, लखनौ, मथुरा, मेरठ, वाराणसी, इत्यादी.
* उत्तराखंड: अल्मोडा, डेहराडून, नैनिताल, रानीखेत, रुडकी, इत्यादी.
* मध्य प्रदेश: जबलपूर, महू, मोरेर, पचमढी, सागर.
* पश्चिम बंगाल: बॅरकपूर, जलापहार, लेबोंग.
* राजस्थान: अजमेर, नसीराबाद.
* पंजाब: अमृतसर, फिरोजपूर, जालंधर.
* दिल्ली: दिल्ली कॅन्ट.
* गुजरात: अहमदाबाद.
* तेलंगणा: सिकंदराबाद.
* कर्नाटक: बेळगाव.
* केरळ: कन्नूर.
याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, बिहार, झारखंड, मेघालय आणि तामिळनाडूमध्येही कटक मंडळे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही पदभरती असून त्यासाठी अर्हता एमपीएससीने वेबसाईटवर जाहीर केली आहे
राज्य शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्त राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग आणि जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक, गट क पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुंबई केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे
. अर्ज सादर करण्याचा कालावधी - 10 जून ते 30 जून
- ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख - 30 जून रात्री 11.59 मिनिटे
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख - 3 जुलै
- एकूण पदसंख्या - 137
- त्यामध्ये जवान संवर्गासाठी 115 पदे तर लिपिक संवर्गासाठी 22 पदे
- यापैकी दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण सहा पदे
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेल्या उमेदवारासाठी 3 वर्षाची नियमित सेवा तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यासाठी 5 वर्षांची नियमित सेवा पूर्ण असणे बंधनकारक आहे.
परीक्षेसाठी एकच टप्पा असणार आहे. त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात येणार आहे. 200 गुणांसाठी असलेल्या या परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येणार आहेत.
*शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण* शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्ष...