छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या राज्यकारभार चालण्यासाठी निर्माण केलेल्या अष्टप्रधान मंडळ खालील प्रमाणे


1. मोरो त्रिंबक पिंगळे - मुख्य प्रधान  

   - राज्यकारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे व्यवस्थापन करणे.


2. रामचंद्र निळकंठ मुजुमदार- अमात्य  

   - राज्याचा जमाखर्च पाहणे.


3. अण्णाजी दत्तो- सचिव  

   - सरकारी आज्ञापत्रे तयार करणे.


4. दत्ताजी त्रिंबक वाकनीस- मंत्री  

   - पत्रव्यवहार सांभाळणे.


5. हंबीरराव मोहिते - सेनापती  

   - सैन्याची व्यवस्था पाहणे आणि राज्याचे रक्षण करणे.


6. रामचंद्र त्रिंबक डबीर- सुमंत  

   - परराज्याशी संबंध ठेवणे.


7. निराजी रावजी- न्यायाधीश  

   - न्यायदान करणे.


8. मोरेश्वर पंडितराव - पंडित  

   - धार्मिक व्यवहार पाहणे.



Post a Comment

Previous Post Next Post