मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

आणीबाणी विषयक कलमे

 भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.


◾️ पहिली आणीबाणी - 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968 

◾️ दुसरी आणीबाणी 1971:- भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान. 

◾️ तिसरी आणीबाणी 25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली



🛑 आणीबाणी विषयक कलमे 🛑


◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी

◾️कलम 356  - राज्य आणीबाणी

◾️कलम 360 - आर्थिक आणीबाणी



No comments:

Post a Comment

बॕरिस्टर नाथ बापू पै..

                   *बॕरिस्टर नाथ बापू पै*                (स्वातंत्र्य सैनिक)      *जन्म : 25 सप्टेंबर 1922*                वेंगुर्ला , भारत ...