भारतातील आणीबाणी

 भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

◾️ पहिली आणीबाणी - 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968 


◾️ दुसरी आणीबाणी 1971:- भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान. 


◾️ तिसरी आणीबाणी 25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली


🛑 आणीबाणी विषयक कलमे 🛑


◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी


◾️कलम 356 - राज्य आणीबाणी


◾️कल म 360 - आर्थिक आणीबाणी

No comments:

Post a Comment

वि . वि चिपळूणकर आधारित टेस्ट

वि.वि. चिपळूणकर आधारित २० प्रश्नांची चाचणी वि.वि. चिपळूणकर आधारित २० प्रश्नांची चाचणी 1. वि.वि. चिपळूणकर यांचे पूर्ण नाव क...