मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

भारतातील आणीबाणी

 भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

◾️ पहिली आणीबाणी - 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968 


◾️ दुसरी आणीबाणी 1971:- भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान. 


◾️ तिसरी आणीबाणी 25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली


🛑 आणीबाणी विषयक कलमे 🛑


◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी


◾️कलम 356 - राज्य आणीबाणी


◾️कल म 360 - आर्थिक आणीबाणी

No comments:

Post a Comment

शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण 2026

  *शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण*    शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्ष...