मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

जीवनसत्वाचे स्त्रोत आधारित टेस्ट

जीवनसत्वे आणि त्यांचे स्त्रोत - चाचणी

💊 जीवनसत्वे आणि त्यांचे स्त्रोत आधारित टेस्ट 💊

1. जीवनसत्व A कोणत्या अन्नातून मिळते?




2. जीवनसत्व B₁ कमी झाल्यास कोणता आजार होतो?




3. सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्व मिळते?




4. जीवनसत्व C कोणत्या फळात मुबलक प्रमाणात असते?




5. रात्रांधत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होते?




6. जीवनसत्व K चे मुख्य कार्य काय?




7. दूधामध्ये कोणते जीवनसत्व असते?




8. जीवनसत्व E चे प्रमुख कार्य कोणते?




9. जीवनसत्व B₁₂ कोणत्या अन्नातून मिळते?




10. जीवनसत्व C चा अभाव झाल्यास कोणता आजार होतो?




11. जीवनसत्व D चा अभाव झाल्यास कोणता आजार होतो?




12. जीवनसत्व B₂ चे स्त्रोत कोणते?




13. हाडे मजबूत करण्यास कोणते जीवनसत्व मदत करते?




14. अंडी हे कोणत्या जीवनसत्वाचे स्त्रोत आहे?




15. जीवनसत्व K कोणत्या अन्नातून मिळते?




16. जीवनसत्व E चा मुख्य स्त्रोत कोणता?




17. जीवनसत्व B समूह मुख्यतः कुठून मिळतो?




18. जीवनसत्व C पाण्यात विरघळणारे आहे का?


19. रेटिनॉल हे कोणते जीवनसत्व आहे?




20. अॅसकॉर्बिक ऍसिड हे कोणते जीवनसत्व आहे?




जीवनसत्व अभावाने होणारे आजार आधारित टेस्ट

जीवनसत्वे आणि आजार - चाचणी

जीवनसत्वे आणि आजार - बहुपर्यायी चाचणी

1. जीवनसत्व 'A' च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
स्कर्वी
रातांधळेपणा
रक्ताल्पता
बेरीबेरी
2. जीवनसत्व 'B₁' ची कमतरता कोणत्या रोगास कारणीभूत ठरते?
बेरीबेरी
स्कर्वी
गोइटर
हाडांचा रोग
3. जीवनसत्व 'C' च्या अभावामुळे कोणता रोग होतो?
स्कर्वी
रिकेट्स
रक्ताल्पता
बेरीबेरी
4. जीवनसत्व 'D' च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
रातांधळेपणा
रिकेट्स
स्कर्वी
गोइटर
5. जीवनसत्व 'E' शरीरात कोणत्या कार्यासाठी उपयुक्त आहे?
त्वचा आणि पेशींचे संरक्षण
हाडे मजबूत करणे
दृष्टी सुधारणा
रक्त निर्मिती
6. जीवनसत्व 'K' चे कार्य काय?
रक्त गोठविणे
दात मजबूत करणे
त्वचेचा रंग राखणे
दृष्टी सुधारणा
7. जीवनसत्व 'B₂' ची कमतरता असल्यास कोणता आजार होतो?
रिकेट्स
अँजुलर स्टोमॅटायटिस
गोइटर
रातांधळेपणा
8. जीवनसत्व 'B₁₂' च्या अभावामुळे कोणता आजार होतो?
पर्निशस अॅनिमिया
गोइटर
स्कर्वी
बेरीबेरी
9. जीवनसत्व 'C' चे स्त्रोत कोणते?
दूध आणि मांस
संत्री, लिंबू, आवळा
तांदूळ
अंडी
10. सूर्यप्रकाशातून मिळणारे जीवनसत्व कोणते?
जीवनसत्व A
जीवनसत्व D
जीवनसत्व C
जीवनसत्व K
11. जीवनसत्व 'A' कोणत्या अन्नातून मिळते?
गाजर आणि लोणी
मांस
भात
साखर
12. जीवनसत्व 'B₃' ची कमतरता कोणता आजार निर्माण करते?
पेलेग्रा
रिकेट्स
गोइटर
रक्ताल्पता
13. जीवनसत्व 'K' मुख्यत्वे कोणत्या अन्नातून मिळते?
हिरव्या पालेभाज्या
धान्ये
गाजर
फळे
14. रिकेट्स या रोगाचा मुख्य कारण कोणते?
जीवनसत्व D ची कमतरता
जीवनसत्व A ची कमतरता
जीवनसत्व C ची कमतरता
जीवनसत्व E ची कमतरता
15. रक्तस्त्राव होण्यास जीवनसत्व 'K' ची कमतरता कारणीभूत असते का?
होय
नाही
काही वेळा
माहित नाही
16. जीवनसत्व 'B₆' च्या अभावामुळे कोणते लक्षण दिसते?
त्वचेवर जखमा
हाडे कमकुवत होणे
दृष्टी कमी होणे
रक्त गोठणे
17. जीवनसत्व 'E' च्या कमतरतेमुळे कोणता परिणाम होतो?
प्रजननात अडचणी
गोइटर
स्कर्वी
रक्ताल्पता
18. जीवनसत्वांचे प्रमुख कार्य काय आहे?
शरीराचे वाढ आणि दुरुस्ती
शरीराला उर्जा देणे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
सर्व पर्याय बरोबर आहेत
19. जीवनसत्व 'A' च्या कमतरतेमुळे दृष्टीवर काय परिणाम होतो?
अंधत्व
रातांधळेपणा
रंगांधळेपणा
काहीही नाही
20. जीवनसत्वे शरीरात कशाप्रकारे कार्य करतात?
उर्जानिर्मितीत सहाय्यक म्हणून
हार्मोन्स तयार करण्यात
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात
सर्व पर्याय बरोबर आहेत

मानवी जीवनात खनिजाचे महत्त्व आधारित टेस्ट

मानवी जीवनात खनिजाचे महत्त्व - चाचणी

मानवी जीवनात खनिजाचे महत्त्व - चाचणी

1. लोह या खनिजाचा प्रमुख उपयोग कोणत्या कार्यासाठी होतो?
अन्न तयार करण्यासाठी
रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी
उर्जा निर्मितीसाठी
शरीरातील पाणी संतुलनासाठी
2. मानवाच्या हाडांच्या मजबुतीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे?
झिंक
मॅग्नेशियम
कॅल्शियम
सल्फर
3. पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणते खनिज उपयुक्त आहे?
क्लोरीन
आयोडीन
फ्लोरिन
फॉस्फरस
4. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे?
आयोडीन
सोडियम
तांबे
लोह
5. विजेच्या तारांसाठी कोणते धातू वापरले जाते?
तांबे
लोखंड
अॅल्युमिनियम
सोने
6. रक्ताभिसरणासाठी आवश्यक असलेले खनिज कोणते?
लोह
मॅग्नेशियम
झिंक
सोडियम
7. काच व सिमेंट बनविण्यासाठी कोणते खनिज आवश्यक असते?
सिलिका
कॅल्शियम
तांबे
मँगनीज
8. मानव शरीरात उर्जानिर्मितीमध्ये मदत करणारे खनिज कोणते?
फॉस्फरस
सोडियम
क्लोरीन
झिंक
9. दात मजबूत ठेवण्यासाठी कोणते खनिज उपयोगी आहे?
फ्लोरिन
सल्फर
पोटॅशियम
मँगनीज
10. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणारे खनिज कोणते?
पोटॅशियम
सोडियम
झिंक
मॅग्नेशियम
11. स्टील बनवण्यासाठी लोखंडासोबत कोणते खनिज वापरले जाते?
मँगनीज
झिंक
सल्फर
तांबे
12. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये कोणते धातू वापरले जाते?
सोने
तांबे
पारा
लोह
13. खतांमध्ये कोणते खनिज मोठ्या प्रमाणावर वापरले जाते?
फॉस्फरस
सोडियम
झिंक
क्लोरीन
14. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
रक्ताल्पता
हाडे कमकुवत होणे
गोइटर
हृदयविकार
15. झिंक या खनिजाचा उपयोग कुठे होतो?
बॅटरी बनवण्यासाठी
प्लास्टिक बनवण्यासाठी
काच बनवण्यासाठी
धान्य तयार करण्यासाठी
16. रक्तात लोहाची कमतरता असल्यास कोणता विकार होतो?
गोइटर
अॅनिमिया
मधुमेह
स्थूलता
17. औषधनिर्मितीत कोणते धातू वापरले जाते?
तांबे
सोने
चांदी
लोह
18. मातीच्या सुपीकतेसाठी कोणते खनिज आवश्यक आहे?
नायट्रोजन
फॉस्फरस
पोटॅशियम
सर्व पर्याय बरोबर आहेत
19. मनुष्य शरीरात किती प्रमुख खनिजे आवश्यक आहेत?
5
10
16
20 पेक्षा जास्त
20. खनिज संसाधनांचा जपून वापर का करावा?
ते नूतनीकरणीय नाहीत
ते स्वस्त आहेत
ते नष्ट होत नाहीत
ते अमर्याद आहेत

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर आधारित टेस्ट

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर आधारित टेस्ट

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर आधारित टेस्ट

1. थर्मामीटरचा वापर कशासाठी केला जातो?




2. बारोमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




3. अ‍ॅमीटरचा वापर कशासाठी केला जातो?




4. मायक्रोस्कोपचा उपयोग कशासाठी होतो?




5. टेलिस्कोपचा वापर कशासाठी होतो?




6. स्पेक्ट्रोस्कोपचा उपयोग कशासाठी होतो?




7. व्हर्नियर कॅलिपर्सचा उपयोग कशासाठी होतो?




8. बारोमीटरमध्ये कोणता द्रव वापरला जातो?




9. स्फिग्मोमॅनोमीटरचा वापर कशासाठी केला जातो?




10. व्हॉल्टमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




11. हायड्रोमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




12. स्टॉपवॉचचा उपयोग कशासाठी होतो?




13. गॅल्व्हनोमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




14. सेस्मोग्राफचा उपयोग कशासाठी होतो?




15. कम्पासचा उपयोग कशासाठी होतो?




16. पेरिस्कोपचा उपयोग कशासाठी होतो?




17. डायनॅमोचा उपयोग कशासाठी होतो?




18. मायक्रोमीटर स्क्रू गेजचा उपयोग कशासाठी होतो?




19. फोटोमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




20. ऑडिओमीटरचा उपयोग कशासाठी होतो?




शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट

शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट

शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट

1. मानवी शरीराच्या रचनेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?




2. वनस्पतींचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




3. पृथ्वीचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?




4. खगोल वस्तूंचा अभ्यास कोणते शास्त्र करते?




5. प्राण्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




6. जिवाणूंचा अभ्यास कोणते शास्त्र करते?




7. प्राचीन वस्तूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




8. हवामानाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?




9. मनुष्याच्या मनाचा आणि वर्तनाचा अभ्यास कोणते शास्त्र करते?




10. पदार्थांच्या रासायनिक रचनेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




11. ध्वनीचा अभ्यास कोणते शास्त्र करते?




12. नकाशांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




13. पक्ष्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




14. मास्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




15. किड्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




16. वन्य प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




17. पृथ्वीवरील पाण्याच्या अभ्यासाला काय म्हणतात?




18. रुग्णांच्या रोगांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




19. खनिज पदार्थांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?




20. वनस्पतींच्या रोगांचा अभ्यास कोणते शास्त्र करते?





भारतातील राज्ये आणि राजधानी..

 भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधानी यांची यादी खालीलप्रमाणे आहे (ऑक्टोबर 2025 पर्यंत):


### **भारतातील राज्ये आणि राजधान्या**:

1. **आंध्र प्रदेश** - अमरावती

2. **अरुणाचल प्रदेश** - ईटानगर

3. **आसाम** - दिसपूर

4. **बिहार** - पाटणा

5. **छत्तीसगड** - रायपूर

6. **गोवा** - पणजी

7. **गुजरात** - गांधीनगर

8. **हरियाणा** - चंदीगड

9. **हिमाचल प्रदेश** - शिमला

10. **झारखंड** - रांची

11. **कर्नाटक** - बेंगळुरू

12. **केरळ** - तिरुवनंतपुरम

13. **मध्य प्रदेश** - भोपाळ

14. **महाराष्ट्र** - मुंबई

15. **मणिपूर** - इंफाळ

16. **मेघालय** - शिलॉंग

17. **मिझोरम** - आइझॉल

18. **नागालँड** - कोहिमा

19. **ओडिशा** - भुवनेश्वर

20. **पंजाब** - चंदीगड

21. **राजस्थान** - जयपूर

22. **सिक्कीम** - गंगटोक

23. **तमिळनाडू** - चेन्नई

24. **तेलंगणा** - हैदराबाद

25. **त्रिपुरा** - अगरतळा

26. **उत्तर प्रदेश** - लखनौ

27. **उत्तराखंड** - देहराडून

28. **पश्चिम बंगाल** - कोलकाता


### **केंद्रशासित प्रदेश आणि राजधान्या**:

1. **अंदमान आणि निकोबार बेटे** - पोर्ट ब्लेअर

2. **चंदीगड** - चंदीगड

3. **दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव** - दीव

4. **दिल्ली** - नवी दिल्ली

5. **जम्मू आणि काश्मीर** - श्रीनगर (उन्हाळी), जम्मू (हिवाळी)

6. **लडाख** - लेह

7. **लक्षद्वीप** - कवरत्ती 

8. **पुद्दुचेरी** - पुद्दुचेरी

 ऑक्टोबर 2025 पर्यंतची आहे. भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश!

HSRP नंबर प्लेट बसण्यासाठी मुदत वाढ..

 

वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने जुन्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.


मुदतवाढ सरकारने चौथ्यांदा दिली असून, अजूनही राज्यातील अनेक वाहनमालकांनी ही आवश्यक नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या गैरसोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.



मुदतवाढीचा इतिहास


मूळ अंतिम तारीख: मार्च 2025

पहिली वाढ: एप्रिल 2025 अखेरपर्यंत

दुसरी वाढ: जून 2025 अखेरपर्यंत

तिसरी वाढ: 15 ऑगस्ट 2025 पर्यंत

चौथी आणि सध्याची वाढ: नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत


केंद्र सरकारच्या आदेशानुसार, देशातील सर्व वाहनांसाठी HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांवर ही प्लेट बसवावी लागेल.

भूमी अभिलेख विभाग भरती 2025

 



भूमि अभिलेख विभाग नोकरी 2025


नगर भूमि अभिलेख कार्यालयात भरती निघाली आहे. मराठी शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे. परिक्षा द्या आणि एक चांगली नोकरी मिळवा.


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  24 ऑक्टोबर 2025 

इच्छुकांनी अंतिम दिनांक यांच्या अगोदर फार्म भरून घ्यावा..

खालील वेबसाईटवरून फार्म भरावा

https://ibpsreg.ibps.in/gomsep25/

https://mahabhumi.gov.in  या संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी भेट द्या..



सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2026..


 सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरणे सुरू 

दिनांक 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत


फॉर्ममध्ये चुकीचे दुरुस्ती 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर 2025 

फार्मची फी 850 

एस सी व एसटी साठी 750 रुपये

फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट ..

https://exams.nta.nic.in/sainik-school-society/https://nta.ac.in/





भारतरत्न नानाजी देशमुख...



          *भारतरत्न नानाजी देशमुख*

      (चंडिकादास अमृतराव देशमुख)

            (सामाजिक कार्यकर्ता)


    *जन्म : ११ ऑक्टोबर १९१६*

कडोळी, ता. हिंगोली जि. परभणी, महाराष्ट्र,

(आता - कडोळी, ता. जि. हिंगोली, महाराष्ट्र)

    *मृत्यू : २७ फेब्रुवारी २०१०*

राष्ट्रीयत्व : भारतीय

नागरिकत्व : भारतीय

प्रशिक्षणसंस्था : बिर्ला तंत्रशास्त्र संस्था, पिलानी, राजस्थान

धर्म : हिंदू

वडील : अमृतराव देशमुख

पुरस्कार : भारतरत्न- (जाने २०१९)                                              चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली.

💁🏻‍♂️  *चरित्र*

                    हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवलेसाचा:स्पष्टीकरण हवे भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.

                प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख (सरसंघचालक) श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली. दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. दरम्यानच्या काळात आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली.

                   पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४०,००० कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांद्वारे आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले. पाणी अडवा - पाणी जिरवा या योजनेतून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या मार्गाने स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केले. येथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेची विधायक, विकासात्मक कामे वेगाने, योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली दिसते.

                या सर्व कार्याला धर्माचे अधिष्ठान असावे या हेतूने व आपल्या सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे सूचित करण्यासाठीच चित्रकूटमध्ये अभूतपूर्व असे श्रीरामदर्शन हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. रामायणातील घटना डोळ्यासमोर उभ्या करणाऱ्या या प्रदर्शनासह येथे प्राणिसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहेत.

           चित्रकूट हे त्यांचे कर्मस्थान होते. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले. नानाजींच्या याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील ८० खेड्यांमधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषिविकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे येथे काम चालते.

         आणीबाणीनंतरच्या काळात (इ.स. १९७७) नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. इ.स. १९९९ मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली.


📜 *पुरस्कार*

               देशमुखांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना १९९९ साली पद्मविभूषण हा किताब बहाल केला. २०१९ साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

       

         

महाराष्ट्र राज्याची प्रतीके आधारित टेस्ट

महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट सूचना: प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्...